यवतमाळ सामाजिक

एस.बी.आय चे एटी एम बंद मुळे ग्राहकांना मानसिक त्रास

एस.बी.आय चे एटी एम बंद मुळे ग्राहकांना मानसिक त्रास

करंजी रोड : काश्मीर ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग जात असलेल्या करंजी हे मोठी बाजार पेठ असल्यामुळे भारतीय स्टेट बँकने मागील अनेक वर्ष्या पासून एटी.एम सेवा सुरु करून ग्राहकांना आर्थिक सेवा पूर्वीत आहे परंतु मागील एक महिन्यापासून एटी एम मशीन बंद पडली असून महामार्गाने ये जा करणारे प्रवाशी असो किंवा स्थानिक ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे कठीण झाले आहे एस बी आय बँक च्या ग्राहकांना पांढरकवडा तालुका पातळीवर जाऊन पैसे काढावे लागत असून निशकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे विशेष बाब मनःजे वाहन चालकांना अहोरात्र एटी एम चा वापर करून दैनंदिन व्यवहार करीत असते परंतु अनेक दिवसापासून एटी एम बंद असल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे करिता एस बी आय ग्राहकांची होणारी गैरसोय थांबवून एटी एम मशीन तातडीने सुरु करण्याची मागणी हजारो ग्राहक करीत आहे

Copyright ©