अक्षदा कलश पूजन, वितरण सोहळा व कीर्तन कार्यक्रम संपन्न
भांब (राजा) येथील श्रीराम जन्म भुमी निमंत्रण म्हणुन अयोध्या च्या पावन भूमी मधून अक्षदपुजन ह. भ. प.संतोष जाधव महाराज आळंदीकर यांच्या पुण्य हस्ते कळस पूजन व अक्षदा वितरण करण्यात आले या वेळी दहा अकरा गावा मधून राम भक्त उपस्थित झाले होते त्या निमत्य संजय शिंदे पाटील,शाम भाऊ जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर जाधव महाराज यांनी कीर्तन करीत युवकांना संदेश दिला की मोबाईल जो पर्यंत दूर ठेवणार नाही तो पर्यंत आपल्या रक्ताच्या नात्या पर्यंत पोहुचू शकणार नाही, मोबाईल हि समाजाला लागलेली मोठी कीड आहे या मुळे कुणी कुणाचे राहिले नाही प्रत्येक झन एकमेकापासून दूर जात आहे तर वेभीच्याराला वाव मिळत आहे
म्हणून आजच्या पिढीने सावध होणे गरजेचे आहे.असे संतोष जाधव महाराजांनी आपल्या कीर्तना मधून संदेश दिला या वेळी
संजय शिंदे पाटील,शामभाऊ जयस्वाल, कारसेवक रामदास जी टाले,अंकुश रामगडे कार्यवाहक,नदुजी पांडे,सुनील ओंकार चेके, चोरडिया,संतोष श्रीवास राजूभाऊ श्रीवास, राजुभाऊ आंबेकर,परिमल देशपांडे,सुरज भाकरे, ओमप्रकाश लोहिया,श्रावण मनवर,यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे संचालन सुनील महाराज टाले यांनी केले तर संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुरेश भाऊ सोननकर यांनी केले या वेळी,राम जयस्वाल,उमेश फेंडर,शंकर गोमाशे,सरेश मेश्राम,अरुण काकडे,योगेश ठवकर मदन राठोड,गोलू जयस्वाल,रुपेश गावंडे,अजिंक्य आरेकर संदीप विठोले,दिलीप लांजेवार,भाउराव हांडेकर,चीतामन पायघन दिनेश पवार,,ग्रामीण पोलीस स्टेशन चे गजानन खांदवे,
इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
Add Comment