Breaking News यवतमाळ

अल्प भूधारक तरुण शेतकऱ्यांची कर्जा पायी आत्महत्या

अल्प भूधारक तरुण शेतकऱ्यांची कर्जा पायी आत्महत्या

नितिन भारतराव पाने वय २४ वर्ष रा जामवाडी (श्री वसंतराव पाने यांचा पुतण्या)यांचे आज दि.१९ ऑक्टोंबर २०२३ रोजी.सकाळी ४ वाजता शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली वडिलांच्या नाव असलेले ३ एकर शेत वाहात होता मुसळधार पावसाने संपूर्ण शेत वाहून निघाले यात पेरलेली पराटी निकामी झाली ब्यांकेचे कर्ज खाजगी कर्ज घर सांभाळायला पैसा नव्हता संपूर्ण कारभार नितीन कडे असल्याने परिवारास उत्तर काय द्यायचे या विवंचनेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

याच्या मृत्यिव ने सर्व त्र हळहळ वेक्त करण्यात येत असून शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©