महाराष्ट्र सामाजिक

चांदापूर येथील पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या

चांदापूर येथील पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या

यवतमाळ तालुक्यातील चांदापूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम न केल्याने गावातील पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे संबधित ठेकेदारा विरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या तर जिल्हा अधिकारी यांनी त्या ठेकेदारास ताकीद हि दिली मात्र तीन दिवस काम केले आणि बंद केल्याने गावातील पाणी मिळणे दुरापास्त झाले आणि काल झालेल्या ढग फुटीने पाणी पिण्या योग्य राहिले नसल्याने येथील उपसरपंच वासुदेव राठोड यांनी ट्रॅक्टर द्वारे भांब राजा येथून क्यान आणून प्रत्येक घरी देणे सुरू केले त्या मुळे येथील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे येथील भर पावसाळ्यात पाण्याची भीषण समस्या चांदापुर येथे निर्माण झाल्याने याला जवाबदार ठेकेदार व अभियंता यांचे विरुध्द कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थानी केली आहे.

Copyright ©