कळंब शहर हे गौतस्करी चे केंद्र बनले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांन वर गोवंश तस्करांचा हल्ला
विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे कार्यकर्ते अवैध रित्या कत्तली साठी जात असलेल्या गोवंशाचे वाहन पकडण्या साठी गेले असता बजरंग दल च्या कार्यकर्त्यांवर 100/150 गोवंश तस्करांनी हल्ला केला त्यावेळी यवतमाळ शहरातील कार्यकर्त्यांना माहिती मिळताच शहरातील अनेक कार्यकर्ते कळंब ला पोहचले व पोलीस प्रशासनाला आरोपींवर कार्यवाही करायला लावली कळंब शहर हे गौतस्करी चे केंद्र बनले आहे दररोज कळंब मधून अनेक वाहनांमध्ये अवैधरीत्या गोवंशाची कत्तली साठी वाहतूक होते स्थानिक पोलीस प्रशासन मात्र काही कार्यवाही करत नाही असा आरोप या वेळी करण्यात आला.येणाऱ्या दिवसात जर असेच चालू राहीले तर बजरंग दल स्टाईल ने आंदोलन करू .असा इशारा..यावेळी देण्यात आला,या वेळी विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभाग मंत्री रामभाऊ लोखंडे व आमदार अशोकरावजी उईके व बजरंग दल चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Add Comment