यवतमाळ सामाजिक

कर्ज व नापिकी ला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्ज व नापिकी ला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भांब (राजा) येथे शेतकरी धनराज श्रीराम बोंद्रे वय ४५ यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली
औषध
सवी.असे की अतिवृष्टी ने शेकडो एकर जमिनीतील पिके निकामी झाली यातच धनराज हा अल्प भूधारक शेतकरी असल्याने पत्नी व चार मुली व एक मुलगा असा परिवार आणि खाजगी कर्ज ब्यांकेने कर्ज दिले नाही त्या मुळे खाजगी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यास पर्यायच उरला नव्हता त्यांनी परिवारास वाऱ्यावर सोडून आपली जीवन यात्रा संपवली याची शासनाने त्वरित सानुग्रह निधी परिवारास देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©