यवतमाळ सामाजिक

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने अर्जुना गावातुन प्रभात फेरी व शाळेत ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी निमित्ताने अर्जुना गावातुन प्रभात फेरी व शाळेत ध्वजारोहण

आज दि.१३ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाला ७५ वर्ष झाली या अमृतमहोत्सवी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी हातात भारताचा तिरंगा घेऊन गावातुन प्रभात फेरी काढली त्यावेळी घोषणा दिल्या.
त्यानंतर शाळेत शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु चव्हाण यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक डुकरे, कैलाश गव्हाणकर,संजय आडे,शाम कनाके, संजिवनी बुक्कावार, स्मिता कुडे,कुंदा गंगाळवार,विशाखा खोब्रागडे, आत्माराम खदरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Copyright ©