दारव्हा प्रतिनिधी,पंकज परीहार
सायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुपारपर्यंत एकही कर्मचारी हजर नसल्याने ऋग्नाणान आल्यापावली परतावे लागते हे केंद्र केवळ कर्माच्यार्याच्या हिताचे केंद्र असून येथील आरोग्य कर्मचारी केवळ आपल्या पगारा पुरतेच येतात तेही कधी येतात आणी कधी जातात याची कुणालाही माहिती मिळत नसल्याचे येथे आलेल्या रुग्णांनन कडून सांगण्यात येत आहे त्या मुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर आला आहे या केंद्राकडे आरोग्य अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याने मनमानी कारभार वाढला आहे.शासन जनतेच्या आरोग्यावर कोटीचा खर्च करतात परंतु कर्मच्यारी हा पैसा उधळतात व आपली मनमानी चालवतात हि बाब गंभीर असून अधिकारी दखल घेईल का असा सवाल करण्यात येत आहे.
Add Comment