यवतमाळ सामाजिक

“रिलायन्स फाउंडेशन च्या माध्यमातून गावा-गावात पोषण माह कार्यक्रम”…!

रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत, चापडोह या गावात पोषण माह हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात परसबाग चे महत्त्व सांगण्यात आले, पोषण आहार बद्दल सांगण्यात आले, हिरवा भाजीपाला, कडधान्य यांचा वापर रोजच्या जेवणात करावा, नियमित व्यायाम, वेळेवर जेवण करणे व वेळेवर झोप घेणे या बद्दल सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला रिलायन्स फाउंडेशन चे गौरव राऊत, संत कबीर संस्था चे अरविंद बोरकर, गावचे पुढाकारी व्यक्ती अनिकेत मेश्राम व गावकरी उपस्थितीत होते..

Copyright ©