अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. विद्यार्थी परिषद वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबवत असते तसेच विद्यार्थ्यांच्या समस्याच्या विरोधात आवाजही उठवत असते ज्यामुळे विद्यार्थी परिवारात अभाविप ची ओळख आहे
अभाविप नेहमीच समजासाठी नवनवीन उपक्रम राबवते . व विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे त्याची भूमिका समजत विद्यार्थी हा नेहमीच अग्रेसर राहते आज अखिलभारतीय विद्यार्थी परीषद तर्फे गट ग्रामपंचायत बोरी गोसावी ला रामनगर या गावांमधील समस्या नालीकरणं , ब्लिचिंग पावडर, पाण्याची टाकी धुणे, सर्व light बसवणे अश्या विवीध समस्या घेउन निविदेन देण्यात आले या यावेळी अ.भा.वि.प सहमंत्री स्वप्नील रा राठोड अनिल चव्हाण, आशिष राठोड ग्राम समिती संयोजक ईश्वर राठोड अरविंद राठोड समाधान राठोड शुभम कुमरे, हेमंत बगडते व गावातील युवक मंडळी उपस्थित होती
Add Comment