येथील अनेक दिवसा पासुन शेतकऱ्यांना शेतात कठीणपरिस्थितीतून शेतीची मशागत आणि पेरणी खुरपणी करावी लागत होती नाका पार्डी ते रुई हा पांदन रस्ता अनेक वर्षा पासुन दुर्लक्षित राहिला परंतु येथील ॲड.विजय गुप्ता यांच्या पुढाकाराने श्रमदान करून अखेर या पांदन रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असुन लवकरच हा रस्ता शेतकऱ्याच्या जाण्या येण्या साठी उपयोगात येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे यात प्रत्येकानी सहभाग घेतला असून या मध्ये
पंकज तिवारी, द्वारकाप्रसाद गुप्ता, सुनील गुप्ता, शक्ती तिवारी, अभिषेक तिवारी, राहुल बोरखडे, अशोक भवरे, रंगराव गोरे, संतोष गुप्ता . इत्यादींनी तन,मन,धनानी सहकार्य केले
Add Comment