Breaking News यवतमाळ सामाजिक

*आम्ही यवतमाळकर गाव तेथे शुद्ध पिण्याच्या पान्याचे जलकेन्द्र उभारणार -अमित मिश्रा* 

 

 

यवतमाळ-४ जाणे.

जिल्ह्यात कित्येक गावात आज शुद्ध पिण्याच्या पान्याचे कोणतेही कायम स्वरूपी जलपूर्ति केंद्र नाही त्या कारणाने कित्येक नागरिक अजारी होत आहे किंवा त्यांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे, ही बाब आम्ही यवतमाळकर टीम चे संयोजक अमित मिश्रा यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रत्येक गावात शुद्ध पिण्याच्या पाणी देण्या करिता जलकेन्द्र उभरण्याचा संकल्प केला आहे,त्या साठी सरकारी आणि असरकारी सामाजिक संस्थाना या उपक्रमा मध्ये मदद करन्याचे देखील आव्हान केले आहे.

 

या बाबत त्यांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम द्वारे समस्त जिल्ह्यात

आवाहन केले आहे की ज्या गावत पिण्याच्या पाणी ची समस्या आहे त्या गावातील नागरिकांनी संयोजक अमित मिश्रा यांच्याशी संपर्क करण्याबाबत आव्हान केले आहे,

 

या आव्हानाला प्रतिसाद देते जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त गावतिल नागरिकांनी अमित मिश्रा यांच्या सोबत सपंर्क साधला आहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्या नियमित पूर्ती बद्दल निवेदन देखील दिले आहे,

 

अमित मिश्रा आणि त्यांची टीम प्रत्येक गावत जाऊन पाणी परीक्षण करण्यासाठी पाठवनार आहे,आणि त्या पाण्याचे अहवाल नुसार त्या भागात तसे जलकेन्द्र उभरणार आहे

या उपक्रमा मध्ये त्यांनी सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन अमित मिश्रा यांनी केले आहे.

Copyright ©