सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

महाराष्ट्र सामाजिक

आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना

  वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना *( ST’s Voluntary Retirement Scheme)* लागू...

यवतमाळ सामाजिक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आनोखे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात महादेव व नंदीबैलाला साकडे घालून केंद्र शासनाने मंजूर केलेले हे विधेयक शेतकरी हिताचे आहे अथवा नाही हे...

यवतमाळ सामाजिक

महाविकास आघाडीचा भारत बंद ला पाठींबा

  कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी बांधवांच्या मनात संतापाची लाट आहे. याच लाटेतुनच देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी दि.८ डिसेंबर रोजी देशव्यापी...

यवतमाळ सामाजिक

जिल्हात ठिक ठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठींबा

कळंब मध्ये केला रास्ता रोको केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या कायद्याच्या विरोधात येत्या ८...

यवतमाळ सामाजिक

कळंब प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर..

कळंब प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर.. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली मध्ये...

Copyright ©