सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 39 जण कोरोनामुक्त ; 40 नव्याने पॉझेटिव्ह*

  यवतमाळ, दि. 25 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39...

महाराष्ट्र सामाजिक

*1 जानेवारीला नव्हे,तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा* !

    भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा !   ‘भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे...

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*विमानतळावर ५ लाख प्रवाशांचे परदेशातून आगमन*, *सात महिन्यांत दुबई, लंडनमधून सर्वाधिक प्रवासी*…..

विमानतळावर ५ लाख प्रवाशांचे परदेशातून आगमन, सात महिन्यांत दुबई, लंडनमधून सर्वाधिक प्रवासी…..   मुंबई : गेल्या सात महिन्यांच्या करोनाकाळात मुंबई...

यवतमाळ सामाजिक

*जवळ्यातील गरजू अतिक्रमण धारकांना घरकुल चा लाभ द्या* वार्ड नंबर 5 मधील जनतेची मागणी.

*जवळ्यातील गरजू अतिक्रमण धारकांना घरकुल चा लाभ द्या* वार्ड नंबर 5 मधील जनतेची मागणी.     आर्णी पंचायत समिती अंतर्गत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*पोलीस गस्तीने जिरवली चोराची मस्ती*

दिनांक 23 डिसेंबर पोलीस गस्तीने जिरवली चोराची मस्ती रोजच पोलिसांची असते गावात गस्त म्हणुन सर्वसामान्य आहे स्वस्थ रात्री तीन वाजता गस्त आर्णी पोलीस शहरात करीत...

Copyright ©