दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंदे झाले खुले आम् दारव्हा परिसरात अनेक ठिकाणी अवैद्य व्यावसायिकांना आपले बस्तान ठीक ठिकाणी मांडले असून पोलीस...
सामाजिक
आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद
आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित
आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )
(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला
वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.
आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!
“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले
“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!
हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”
आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी तर सावकारी करणाऱ्याच्या घरी अधिकाऱ्या कडून तपासणी. यवतमाळ, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे ८...
यवतमाळ येथील शिवाजी नगर मैदानात घुमले जीवन विद्येची विचार 55 व्या ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याच्या निमित्ताने थोर तत्वज्ञ व विचारवंत सद्गुरु श्री वामनराव पै...
जिल्हा परिषद शाळेत पुस्तकं वाटप भांब (राजा )येथील जिल्हा परिषद शाळेत संस्कार पुस्तकाचे वाटप करण्यात आले आज विद्यार्थांन मध्ये वाचन बंद होत आहे प्रत्येक...
प्रतिनिधी प्रवीण राठोड रस्ता सुरक्षा सप्ताह निबंध स्पर्धेत चार विद्यार्थ्यानी मारली बाजी अकोला बाजार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अकोला बाजार :- यवतमाळ...